‘अ’ आणि ‘ब’ ही दोन भांडी रिकामी असताना समान वजनाची व समान धारकतेची आहेत. ‘अ’ भांड्यात काठोकाठ पाणी भरले आहे. ‘ब’ भांड्यातील पाण्यात एक लाकडी ठोकळा तरंगत आहे. हा लाकडी ठोकळा असताना ‘ब’ मधील पाणीदेखील अगदी काठोकाठ आहे.
ही दोन्ही भांडी तराजूच्या दोन पारड्यात ठेवली आहेत. या स्थितीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१. ‘अ’ बाजूचे पारडे खाली जाईल
२. ‘ब’ बाजूचे पारडे खाली जाईल
३. दोन्ही पारडे संतुलित राहतील
No comments:
Post a Comment