(चौसाळा येथील जाणीव
गटाच्या मुलांनी कुमार निर्माण टीम साठी लिहलेलं पत्र)
कुमार निर्माण टीम जेव्हा जाणीव गटाला भेटायला म्हणून
चौसाळ्याला गेली होती, तेव्हा प्रफुल्ल त्या शाळेतील तिसरीच्या वर्गात गेला होता.
तेव्हा त्याने त्या मुलांना राजा आणि सोन्या या दोन बैलांची गोष्ट सांगितली होती
आणि एक कोडं विचारलं होतं. या कोड्याच उत्तर नंतर लिहून पाठवा असही सांगितलं होतं.
याचं तिसरीच्या मुलांनी नंतर जाणीव गटाला त्यांच्या कामात मदत केली. याचा अनुभव
आणि कोड्याच उत्तर या मुलांनी आम्हाला लिहून पाठवलं. त्याचा फोटो प्रसिद्ध करत
आहोत.
अक्षरे मोठी छापलीत , खूप छान वाटते आता वाचताना…….
ReplyDeleteउपक्रम असाच बहरो !
अक्षरे मोठी छापलीत , खूप छान वाटते आता वाचताना…….
ReplyDeleteउपक्रम असाच बहरो !